१९ वर्षाखालील वर्ल्डकप

विकेटकीपरच्या हातातून बॉल निसटला आणि...

१९ वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये आर्यंलडविरुद्धचा सामना भारताने ७९ धावांनी जिंकला. भारताने प्रथम गोलंदाजी करताना ५० षटकांत २६८ धावा केल्या. यात सर्फराज खानने ७४ धावा तडकावल्या. त्याला चांगली साथ दिली ती वॉशिंग्टन सुंदरने. त्याने ६२ धावांची खेळी केली. 

Jan 28, 2016, 04:40 PM IST