गेल्या ४० वर्षातील लोकसभा निवडणुकीचा निकाल

गेल्या ४० वर्षात देशात कसं बदलल गेलं राजकीय वातावरण?

Updated: May 19, 2019, 01:20 PM IST
गेल्या ४० वर्षातील लोकसभा निवडणुकीचा निकाल title=

लोकसभा निवडणूक 2019, मुंबई : लोकसभा निवडणूक 2019 चं सातव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. त्यानंतर 23 मेला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. पुन्हा एकदा मोदी सरकार की राहुल गांधी यांची बाजी हे 23 तारखेलाच कळेल. पण आतापर्यंतच्या निवडणुकीतमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या. गेल्या 40 वर्षात देशातील राजकीय वातावरण कसं बदलत गेलं. यावर एक नजर टाकुयात.

1977 ते 2014 पर्यंतचे निकाल

1977 लोकसभा निवडणूक निकाल

आणीबाणीनंतर : जनता पक्ष - 345, काँग्रेस - 189

1980 लोकसभा निवडणूक निकाल

काँग्रेस - 374, जनता पक्ष - 31, लोकदल - 41

1984 लोकसभा निवडणूक निकाल

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेस - 414, टीडीपी - 30

1989 लोकसभा निवडणूक निकाल

राम मंदिर आंदोलनाची सुरुवात : काँग्रेस - 197, भाजप - 85, जनता दल - 143

1991 लोकसभा निवडणूक निकाल

काँग्रेस - 244, भाजप - 120, जनता दल - 69

1996 लोकसभा निवडणूक निकाल

काँग्रेस - 140, भाजप - 161, जनता दल - 40

1998 लोकसभा निवडणूक निकाल

भाजप - 182, काँग्रेस - 141, जनता दल - 6

1999 लोकसभा निवडणूक निकाल

भाजप - 182, काँग्रेस - 114, सीपीआय (एम) - 33

2004 लोकसभा निवडणूक निकाल

यूपीए - 218, एनडीए - 181

2009 लोकसभा निवडणूक निकाल

यूपीए - 262, एनडीए - 159

2014 लोकसभा निवडणूक निकाल

भाजप - 282, (एनडीए- 336) काँग्रेस - 44 (युपीए- 58)