मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत.

Updated: Jun 29, 2018, 02:15 PM IST

मुंबई :  मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत.  बदलापूरजवळ मालगाडीच्या इंजिनामध्ये बिघाड झाल्याने गोंधळ निर्माण झालाय. मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळच्या वेळेत बदलापूर - मुंबई दरम्यान प्रवास करणारे सकाळी आपल्या नेहमीच्या वेळेत निघाले. मुंबईच्या दिशने येणारी वाहतूक बंद झाल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. याबद्दल अधिक माहिती थोड्याच वेळात देत आहोत.