मुंबई विमानतळावर जंगी स्वागत झाल्यानंतर संजय राऊत म्हणाले...

मुंबई विमानतळावर जंगी स्वागत झाल्यानंतर संजय राऊत म्हणाले, पुढची २५ वर्ष महाराष्ट्रात भाजपाची सत्ता येणार नाही. 

Updated: Apr 7, 2022, 05:29 PM IST
मुंबई विमानतळावर जंगी स्वागत झाल्यानंतर संजय राऊत म्हणाले... title=

मुंबई : मुंबई विमानतळावर जंगी स्वागत झाल्यानंतर संजय राऊत म्हणाले, पुढची २५ वर्ष महाराष्ट्रात भाजपाची सत्ता येणार नाही. तुम्हाला देखील आम्ही उद्धवस्त करु, आम्ही कुठल्याही संकटाला एकजुटीनं सामोरे जावू, मविआ एकत्र हे मोदी आणि पवार भेटीतून सिद्ध झालं.

किरीट सोमय्या यांचा भ्रष्टाचार समोर आलेला आहे, त्यांच्याकडे आता विरोध करायला एकही पुरावा राहिलेला नाही, त्यावर ते आता काहीही बोलू शकत नाही, त्यांच्याकडे आता उत्तर राहिलेलं नाही, असं देखील संजय राऊत यांनी यावेळी म्हटलेलं आहे.