नवी दिल्ली: रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांना खुशखबर दिली आहे. आता फक्त एक कॉल करून प्रवाशांना त्यांचं तिकीट कॅन्सल करता येणार आहे. आता सुरु असलेल्या इनक्वायरी नंबर 139 वर कॉल केल्यानंतर प्रवाशांना तिकीट कॅन्सल करता येणार आहे.
ही सुविधा 10 मेपासून सुरु होणार आहे. तिकीट कॅन्सल केल्यानंतर 24 तासांच्या आत तुम्हाला स्टेशनवर जाऊन तुमचे तिकीटाचे पैसे परत घ्यावे लागणार आहेत.
MAW
31/1 (2.5 ov)
|
VS |
CMR
30 (8.5 ov)
|
Full Scorecard → |
DEN
308/9 (50.0 ov)
|
VS |
KUW
93/3 (19.1 ov)
|
Full Scorecard → |
ENG
(37.4 ov) 254/4
|
VS |
AUS
304/7 (50.0 ov)
|
England beat Australia by 46 runs (DLS method) | ||
Full Scorecard → |
IND
(91.2 ov) 376 (64.0 ov) 287/4 dec
|
VS |
BAN
149 (47.1 ov) 234 (62.1 ov)
|
India beat Bangladesh by 280 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.