हळद लाविते गं!

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणादा आणि अंजली बाईंचे लग्न अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलंय.

Updated: Mar 4, 2017, 11:48 AM IST
हळद लाविते गं! title=

मुंबई : 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणादा आणि अंजली बाईंचे लग्न अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलंय.

लग्नाआधीचे सर्व विधी हे साग्रसंगीत पार पाडले जातायत. संपूर्ण गावाला राणादा-अंजलीच्या लग्नाची घाई झालीये. लग्नाआधीचे मेहंदी, हळदीचे कार्यक्रमही मोठ्या उत्साहाने केले जातायत. 

हळदीच्या समारंभातील हे गाणं तुम्ही ऐकलंय का? नसेल ऐकलं तर नक्की पाहा. तुम्हालाही हे गाणं नक्कीच आवडेल.