आम्हाला चिंता पावसापाण्याची आहे-उद्धव ठाकरे

शिवसेनेचा मुंबईत आज वर्षपूर्ती सोहळा आहे, यात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणाले, आम्हाला चिंता पावसापाण्याची आहे, मात्र काहींना सरकार पडणार की नाही यांची चिंता आहे.

Updated: Dec 3, 2015, 06:17 PM IST
आम्हाला चिंता पावसापाण्याची आहे-उद्धव ठाकरे title=

मुंबई : शिवसेनेचा मुंबईत आज वर्षपूर्ती सोहळा आहे, यात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणाले, आम्हाला चिंता पावसापाण्याची आहे, मात्र काहींना सरकार पडणार की नाही यांची चिंता आहे.

शिवसेनेने वेगळी चूल मांडलेली नाही, झालेली कामं दाखवण्यात काय चुकीचं आहे, आम्ही आरशाच्या भूमिकेत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं, आज देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाली, त्या दिवसाची वर्षपूर्ती आहे.

उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांविषयी चिंता व्यक्त केली आहे, उद्धव ठाकरे यांनी नुकताच राज्याचा दुष्काळी दौरा केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.