आनंदराज आंबेडकर

राज ठाकरेंना लोकं गांभीर्याने घेणार नाहीत- आंबेडकर

 राजकीय स्तरावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या 

Feb 10, 2020, 12:39 PM IST

आठवले घेरणार पंतप्रधानांना ?

इंदू मिल प्रश्नावर आरपीआयमध्ये श्रेयाच्या लढाईवरुन वाद सुरु असताना आज आरपीआयचे नेते रामदास आठवले वरळी इथं जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. आठवले यांनी वरळी इथं आपण इंदू मिल प्रश्नाबाबत कसे प्रयत्न केले याचा पाढाच वाचला.

Jan 7, 2012, 04:06 PM IST