आयएएस यशोगाथा

IAS Story: शाळेत नापास आणि आता IAS अधिकारी, कसं मिळवलं यश? या यादीत कोण? वाचा यशोगाथा

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेत रुजू होत देशसेवा करण्याचं अनेक युवकांचं स्वप्न असतं. यूपीएसी परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. स्वप्न साकार करण्यासाठी तरुण कठोर परिश्रम घेतात. दिवसरात्र एक करून मेहनत घेतात.

Oct 16, 2022, 05:36 PM IST