इंडिया

<B> <font color=red>LIVE Scorecard -</font></b>भारत वि. न्यूझीलंड पहिली वनडे

भारत-न्यूझीलंड पहिल्या वनडे मॅचला सुरुवात झालीय. २०१४ चा वन-डे क्रिकेट सीझन टीम इंडियासाठी ड्रीम सीझन ठरला. मात्र, सीझनचा शेवट भारतीय टीमला विजयानं करता आला नाही. आता २०१४ चा क्रिकेट सीझन धोनी अँड कंपनीसाठी नवी आव्हानं घेऊन आला आहे. आणि यामध्ये टीम इंडियाला दोन हात करावे लागणार आहेत ते न्यूझीलंडच्या टीमसाठी. २०१५ वर्ल्ड कप पूर्वी धोनीच्या यंगिस्तानसाठी हा दौरा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या तेज तर्रार विकेटवर टीम इंडियानं सपशेल लोटांगण घातलं होतं. त्यामुळं किवी दौऱ्यात कामगिरी उंचावण्याचं भारतीय टीमसमोर असणार आहे.

Jan 19, 2014, 08:16 AM IST

… आणि कॅप्टन कूल बॉलर्सवर भडकतो तेव्हा!

कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी सध्या चांगलाच चिडलेला बघायला मिळाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कशी बॉलिंग करायची, हे अनुभवी गोलंदाजांना कळायला हवं. मी त्यांना बोट धरून चालायला शिकवू शकत नाही, असा संताप व्यक्त करत त्यानं मोहालीत `माती खाणाऱ्या` ईशांत शर्माला सुनावलंय.

Oct 20, 2013, 01:41 PM IST

पराजयाचे मानकरी बॅट्समनच – धोनी

ऑस्ट्रेलिया विरोधात पहिल्या वनडे मॅचमधील टीम इंडियाच्या पराजयला बॅट्समनच जबाबदार असल्याचं कॅप्टन कूल धोनीनं म्हटलंय. मैदानात जम बसल्यानंतर शॉट्सची निवड करतांना बॅट्समननं सावधगिरी बाळगायला हवी होती, असंही धोनी म्हणाला.

Oct 14, 2013, 04:05 PM IST

रोमिंग फ्री इंडिया!

मोबाईल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खासगी कंपन्या विविध योजना सुरू करण्यावर भर देत आहेत. मात्र, या कंपन्या छुप्प्या मार्गाने पैसे वसूल करतात, ही बाब वेगळी

Jul 12, 2013, 01:07 PM IST

रांचीत धोनीनं `जिंकून दाखवलं` इंग्लंड बॅकफूटवर

रांची वन-डेमध्ये टीम इंडियाने इंग्लंडवर 7 विकेट्सने मात केली आहे. या विजयासह भारताने 5 वन-डे मॅचेसच्या सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली आहे.

Jan 19, 2013, 06:16 PM IST

सोनिया गांधी `चेटकीण`?

भारत आणि इंडिया यांच्यात फरक असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विधान केल्यावर युवा मोर्चाचे अनुराग ठाकूर यांनी भागवतांच्या वक्तव्याचं समर्थन करत इंडियाच्या संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इंडियाबद्दल बोलताना त्यांनी सोनिया गांधी यांचा अप्रत्यक्षरीत्या चेटकीण संबोधलं आहे.

Jan 6, 2013, 06:39 PM IST

धोनीचा नवा डाव, पहिली इनिंग घोषित

नागपूर टेस्टच्या चौथ्या दिवशी कॅप्टन धोनीने धाडसी निर्णय घेत भारताची पहिली इनिंग ९ आऊट ३२६ रन्सवर घोषित केला.

Dec 16, 2012, 11:14 AM IST

इंडिया पराभवाच्या छायेत, टीम इंग्लंड`छाँ गयी`....

इंग्‍लंडविरुद्ध दुस-या कसोटीमध्‍ये भारतावर पराभवाचे सावट आले आहे. मॉन्‍टी पानेसर आणि ग्रॅहम स्‍वानच्‍या फिरकीने भारतीय फलंदाजीला गुंडाळून ठेवले.

Nov 25, 2012, 07:12 PM IST

टीम इंडिया गडगडली, सचिन झाला पुन्हा एकदा बोल्ड

भारतानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर आजपासून भारत विरूद्ध इंग्लड दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे.

Nov 23, 2012, 10:23 AM IST

भारताला फेसबुक, ट्विटर म्हणतात आम्ही नाही करणार

आसाम दंगलीचे पडसाद मुंबईत पसरले आणि हळूहळू सगळ्या गोष्टी बाहेर येऊ लागल्या.. भारतात भडकणारा हिंसाचार याला पाकिस्तान जबबादार असल्याचे दिसून आले.

Aug 20, 2012, 04:34 PM IST

इंडियाचा खेळच बिघडलाय....

ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या वन डे मॅचमध्ये भारताच्या आघाडीच्या बॅट्समननी पूर्णपणे निराशा केली. भारतीय बॅट्समन अत्यंत चुकीचे फटके मारून आऊट झाले.

Feb 21, 2012, 04:22 PM IST

इंडिया-ऑस्ट्रेलिया आज दुसरा टी-२० सामना

भारतीय क्रिकेट टीमचा दुसरा टी-२० सामना आज मेलबर्न येथे होणार आहे. या सामन्यात भारतीय टीम जिंकण्यासाठी प्रयत्न करेल. कसोटी मालिकेत पराभून झाल्यानंतरही पहिला टी-२० सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला होता.भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात तिरंगी मालिका होणार आहे. त्यामुळे भारताला आजच्या टी-२० सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल. हाच आत्मविश्वास टीम इंडियाला तिरंगी मालिकेसाठी लाभदायक ठरणारा असेल.

Feb 3, 2012, 10:21 AM IST

इंडियाची हाराकिरी

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये अ‍ॅडलेड येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पुन्हा बाजी मारली आहे. टीम इंडियाची हाराकीरी दिसून आली. सचिन तेंडुलकर पुन्हा अपयशी ठरला आहे. १३ रन्स करून तंबूत परतला आहे. ५०० रन्सचं आव्हान टीम इंडियाला आता पेलणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पराभवाकडे वाटचाल असल्याचे दिसून येत आहे.

Jan 27, 2012, 03:36 PM IST

रिकी पॉन्टिंगचे अर्धशतक

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये अ‍ॅडलेड येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात १५४ रन्सच्या बदल्यात ५ विकेट गमावल्या आहेत. तर रिकी पॉन्टिंगने अर्धशतक केले.

Jan 27, 2012, 01:06 PM IST

टीम इंडियाला पहिला धक्का

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये अ‍ॅडलेड येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव १६७ रन्सवर घोषित केला आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर ५०० रन्सचे टार्गेट आहे.

Jan 27, 2012, 11:30 AM IST