कर्ज

टोलमुक्तीसाठी कोल्हापूर मनपाला सरकार कर्ज देणार?

टोलमुक्तीसाठी कोल्हापूर मनपाला सरकार कर्ज देणार? 

Apr 15, 2015, 08:38 PM IST

सोन्यासंबंधी आरबीआयचा महत्त्वपूर्ण निर्णय...

गोल्ड लोन अर्थात सोनं तारण ठेऊन कर्ज घेण्यासंबंधी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं एक मोठा निर्णय जाहीर केलाय. 

Jan 10, 2015, 01:26 PM IST

कर्जाला कंटाळून इंजिनिअरींचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाची शेतात आत्महत्या

कर्जाला कंटाळून इंजिनिअरींचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाची शेतात आत्महत्या 

Dec 25, 2014, 08:27 PM IST

अल्पसंख्याकांनी कर्जाची फेड न केल्यास चालेल!

अल्पसंख्याकांनी सरकारी संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करणं हा त्यांचा हक्क असून, ही फसवणूक नाही, असं वादग्रस्त विधान केलंय कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष परमेश्वंर राव यांनी.

Oct 7, 2013, 02:58 PM IST

बँकेच्या छळाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या!

सततची नापिकी आणि बँकेने कर्जाचे पुनर्गठन न करून दिल्याने बुलढाणा जिल्ह्यातल्या गुंजाळा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आलीय.

Jul 25, 2013, 11:52 AM IST

बँकेची अजब कर्ज वसूली

सेंट्रल बँकेनं इतिहासात प्रथमच एक अजब गृहकर्ज वसुली केलीय. मालकाचे बुडित गृहकर्ज फ्लॅटचा लिलाव न करताच फ्लॅटमध्ये घुसखोरी करुन राहिलेल्या व्यक्तीकडून वसूल केलंय.

Jul 15, 2013, 05:12 PM IST

सोन्याचा भाव घसरल्यामुळे बँका मागत आहेत अतिरिक्त तारण

सोन्याच्या घसरत चाललेल्या किमतींमुळे ग्राहक जरी खुश झाले असले, तरी सुन्याच्या बदल्यात कर्ज देणाऱ्या बँकांची मात्र डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे बँका आता ग्राहकांकडून गहाण सोन्याव्यतिरिक्त अतिरिक्त तारण मागत आहेत.

Apr 17, 2013, 06:42 PM IST

गुजरातचं कर्ज फेडलं, आता भारतमातेचं फेडायचंय- मोदी

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा पुन्हा एकदा व्यक्त करून दाखवलीय आहे. भारतमातेचं कर्ज फेडणं हे केवळ मोदीचंच नव्हे तर देशाच्या प्रत्येक सुपुत्राचं कर्तव्य असल्याचं मोदींनी नमूद केलंय.

Apr 4, 2013, 11:37 PM IST

शेतकरी कर्जमाफीवरून लोकसभेत गोंधळ

शेतक-यांच्या कर्जमाफीत झालेल्या घोटाळ्यावरून आजही विरोधकांनी संसदेत जोरदार गदारोळ केला. दोषींवर कडक कारवाई करण्य़ाची मागणी विरोधकांनी केली.

Mar 6, 2013, 08:00 PM IST

चिदम्बरम यांनी दिली घोटाळ्याची कबुली

शेतक-यांसाठीच्या पंचावन्न हजार कोटींच्या कर्जमाफी योजनेतली नेमकी किती रक्कम अपात्र शेतक-यांना वाटली गेली, याबाबत सखोल चौकशी कऱणार असल्याचं पी. चिदंबरम यांनी म्हटलंय.

Feb 26, 2013, 08:32 PM IST

महाराष्ट्रात दुष्काळाचे दशावतार!

राज्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चाललीय.. जवळपास ६ हजार २५० हून अधिक गावांना दुष्काळाचे चटके सहन करावे लागतायत. मराठवाड्यात तर दुष्काळाने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी काढलंय.

Jan 11, 2013, 11:04 PM IST