गाडी पाण्यात गेली वाहून पाच मृत्यू

गाडी पाण्यात गेली वाहून... पाच मृत्यू

ओढ्याच्या पाण्यात क्वालिस गाडी वाहून गेल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडली आहे. यामध्ये सात जणांना जलसमाधी मिळाली आहे. तर तिघेजण सुखरुप बचावले.

Jul 4, 2012, 07:19 AM IST