गौरव प्रतिष्ठान

शेतकऱ्यांच्या १०० टक्के समस्या सोडवणे अशक्य- गडकरी

बदलेल्या हवामानाचा फटका  शेतकऱ्यांना बसत आहे. होणाऱ्या नुकसानामुळे शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे.  मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करत असल्याचे मंत्र्यांच्या वक्तव्यातून दिसत आहे.

Apr 19, 2015, 02:32 PM IST