ताण

तणाव मुक्त होण्यासाठी जाणून घ्या खास टिप्स!

ताण-तणाव येणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. मात्र तर तणाव आपल्यावर हावी झाला तर तो एक आजाराचं रूप घेतो. काही जण तणावावर सहजपणे मात करतात. मात्र ताण वाढल्यास अनेकांचं मनोधैर्य खचतं, त्याचा परिणाम कामावर आणि खाजगी आयुष्यावरही होतो.

Nov 5, 2015, 10:45 AM IST

ताण - तणाव दूर करण्यासाठी मदत करणाऱ्या सात गोष्टी...

आधुनिक जीवनशैलीच्या दुष्परिणामांना तुम्हाला दूर ठेवायचं असेल तर काजू, बेरीज आणि चॉकलेट खा...! होय... तुम्ही या गोष्टी खायला हव्यात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही खास पदार्थ तणाव दूर ठेवण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी मदत करतात. 

Sep 21, 2015, 03:58 PM IST

हॅलो डॉक्टर - वंध्यत्व शारीरिक, मानसिक ताण

हॅलो डॉक्टर - वंध्यत्व शारीरिक, मानसिक ताण

Sep 12, 2015, 06:36 PM IST

प्रेग्नेंसी दरम्यान ताण ठेवा दूर

जर आपण गरोदर असाल, तर जितकं शक्य असेल तितकं ताण-तणावापासून दूर राहा. कारण एका अभ्यासात पुढे आलंय की, गरोदर महिलेच्या ताणामुळं संबंधित हार्मोन्सचा भ्रूणाच्या विकासावर परिणाम वाईट होतो. 

Jan 27, 2015, 03:01 PM IST

ऑफिसमध्ये स्ट्रेस फ्री राहण्यासाठीच्या काही टिप्स!

ऑफिसच्या वातावरणात कुठे ना कुठे आपण सगळेच स्ट्रेसचा सामना करतो. आम्ही असे काही खास उपाय सांगतोय की ज्यामुळे आपण ऑफिसमध्ये स्ट्रेस फ्री राहू शकाल. 

Aug 27, 2014, 10:14 AM IST

ताणामुळे कमी होते स्मरण शक्ती

विनाकारण असलेल्या ताणापासून दूरच रहा, नाहीतर वेळेच्या आधी स्मरण कमी होण्याची शक्यता आहे. संशोधकांच्या सांगण्यानुसार, ताण निर्माण करणारे हार्मेान्सची पातळी जास्त असते, वृद्धावस्थेत मेंदूत रचनात्मक परिवर्तन आणि स्मरण शक्तिमध्ये अल्पकालीन बदल दिसून येतो.

Jun 22, 2014, 04:03 PM IST

'डोक्याला थोडा तरी ताप घे ना बेेेsss...'

`डोक्याला ताप नको देऊ बे...` असं म्हणत टेन्शन घेण्यापासून आपण दूर पळता... पण, यापुढे असं काही एक करण्याची गरज लागणार नाही...

Mar 22, 2014, 07:59 AM IST

सलग ३० तास काम केल्यानं कॉपीरायटरचा मृत्यू

मेहनत केल्यानं कोणी मरत नाही, अशी म्हण असते. मात्र मेहनत केल्यानं एकाचा मृत्यू झालाय. सलग ३० तास काम केल्यानं इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथल्या कॉपीरायटरचा मृत्यू झाला. ही महिला कॉपीरायटर असून ती ३० तास काम करत असतांना अजिबात झोपलेली नव्हती.

Dec 19, 2013, 01:05 PM IST

फळं, भाज्या खा समान; निघून जाईल सगळा ताण

सध्याच्या धावपळीच्या युगात मनुष्यप्राणी खूपचं चिडचिडा झालाय. स्वतःहून कितीही खूश राहण्याचा प्रयत्न केला तरी मनासारखं खूश राहता येत नाही. पण या समस्येवर संशोधकांनी चांगलाच तोडगा काढलाय. संशोधकांच्या मते, जी माणसं समप्रमाणात फळं आणि भाज्यांचे सेवन करतात, त्यांच्या स्वभावात प्रसन्नता निर्माण होते.

Oct 13, 2012, 04:30 PM IST