दहीहंडी

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आनंदच - जितेंद्र आव्हाड

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आनंदच - जितेंद्र आव्हाड

Aug 14, 2014, 03:09 PM IST

गोविंदा आला रे...! उंचीची मर्यादा सुप्रीम कोर्टाने हटवली

गोविंदा आला रे...! उंचीची मर्यादा सुप्रीम कोर्टाने हटवली

Aug 14, 2014, 03:08 PM IST

गोविंदा आला रे...! उंचीची मर्यादा सुप्रीम कोर्टाने हटवली

दहीहंडीत 12 वर्षाच्यावरचे बालगोविंदा सहभागी होऊ शकणार आहे. तसेच 20 फुटांच्या मर्यादेलाही सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे,

Aug 14, 2014, 12:32 PM IST

दहीहंडीमध्ये लहान मुलांना बंदी...तुमचे मत काय?

राज्यात दहीहंडी उत्सवात दहा ते आठ थर पाहायला मिळतात. मात्र, या मानवी मनोऱ्यावर शेवटच्या टोकाला असतो तो पाच ते सात वर्षांचा चिमुडा. मात्र, हा उंच मनोरा कोसळतो त्यावेळी थराच्या वरती असलेल्या लहानग्या बाळगोपालचा जीव टांगणीला असतो. अनेकदा सराव दरम्यान आणि दहीहंडीच्यावेळी अपघात घडलेत. हे अपघात पाहता जनहीत याचिका दाखल केल्यानंतर यावर आता बंदी मुंबई उच्च न्यायालयाने घातलेय. याबाबत तुम्हाला काय वाटते. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते कळवा.

Aug 12, 2014, 03:02 PM IST

कोर्टाचे आदेश आणि नेत्यांची घसरलेली दहीहंडी

दहीहंडी उत्सवाच्या आयोजनावर मुंबई हायकोर्टानं कडक निर्बंध घातल्यानं, आयोजकांचे आणि गोविंदा पथकांचे धाबे दणाणले आहेत. 

Aug 11, 2014, 09:43 PM IST

ठाण्यातील ‘संस्कृती’ दहीहंडीची चढाओढ कायमची बंद - सरनाईक

बारा वर्षांखालील मुलांना दहीहंडीच्या वरच्या थरावर चढविण्यास होत असलेला वाढता विरोध आणि सरावादरम्यान झालेल्या दोन गोविंदांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या 'संस्कृती प्रतिष्ठान'नं त्यांच्या दहीहंडीतील स्पर्धा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Aug 11, 2014, 02:05 PM IST

नवी मुंबईत दहीहंडीच्या सरावादरम्यात छोट्या गोविंदाचा मृत्यू

दहीहंडीचा उत्सव काही दिवसांवर आला असतांनाच एका छोट्या गोविंदाचा जीव गेलाय. गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न तसा ऐरणीवर आहे. शिवाय आता 12 वर्षांखालील गोविंदांना बंदी ही घातली गेलीय. मात्र सानपाडा इथं सरावादरम्यान पाचव्या थरावरून कोसळून एका गोविंदाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

Aug 9, 2014, 02:03 PM IST

दहीहंडीदरम्यान ध्वनीमर्यादेची पातळी ओलांडली तर सावधान!

दहीहंडीदरम्यान ध्वनीमर्यादेची पातळी ओलांडली तर सावधान!

Aug 8, 2014, 02:32 PM IST

दहीहंडीदरम्यान ध्वनीमर्यादेची पातळी ओलांडली तर सावधान!

उत्सवाच्या काळात होणारं ध्वनीप्रदूषण हा सर्वसामान्यांसाठी डोकेदुखीचा विषय ठरलाय. त्याविरुद्ध आता ठाणे पोलिसांनी कंबर कसली आहे. उत्सवाच्या काळात ध्वनिमर्यादेची पातळी ओलांडल्यास ध्वनिवर्धक यंत्रणा पुरवणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा ठाणे पोलिसांनी दिलाय. त्याचं स्वागत होते आहे. 

Aug 8, 2014, 12:09 PM IST