दुष्काळ

बंगलोरमध्ये होणार आयपीएल फायनल

यंदाच्या आयपीएलची फायनल बैंगलोरच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे.

Apr 15, 2016, 10:27 PM IST

आयपीएल राज्याबाहेर न्यायला गावसकर, द्रविडचा विरोध

महाराष्ट्रामधल्या दुष्काळामुळे आयपीएलचे 13 सामने राज्याबाहेर न्यायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले.

Apr 14, 2016, 09:54 PM IST

विनोद कांबळीचा सचिनवर पुन्हा वार

विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांच्या मैत्रीबद्दल आपण नेहमीच ऐकलं आहे.

Apr 14, 2016, 04:53 PM IST

मुंबई आणि पुण्याचा टीमची दुष्काळी भागाला मदत

मुंबई आणि पुण्याचा टीमची दुष्काळी भागाला मदत

Apr 13, 2016, 07:30 PM IST

बीसीसीआयला उशीरा सुचलं शहाणपण

महाराष्ट्रामध्ये दुष्काळ असताना आयपीएलचे सामने राज्याबाहेर हलवण्याची मागणी होत आहे.

Apr 13, 2016, 04:19 PM IST

VIDEO : दुष्काळासाठी जबाबदार साईबाबा की सरकार?

शिर्डीच्या साईबाबांच्या पूजेमुळे महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालीय, असं नुकतंच स्वामी शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी म्हटलं होतं. 

Apr 13, 2016, 04:12 PM IST

महाराष्ट्रातल्या दुष्काळाचं बोलकं चित्र

महाराष्ट्रात फक्त मराठवाडाच नाही तर इतर भागातही भीषण दुष्काळ असल्याचं या फोटोवरून दिसून येतं, हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नवविवाहितेला हळद धुण्यासाठी पाणी नाही, म्हणून पाण्यासाठी तिलाच पायपीट करावी लागतेय, हे या फोटोवरून दिसून येत आहे.

Apr 12, 2016, 09:51 PM IST

सरकारला दुष्काळ नाही, पण आयपीएल महसुलात रस-हायकोर्ट

राज्य सरकारला 'आयपीएल'मधून मिळणाऱ्या महसुलात रस आहे, पण दुष्काळग्रस्तांच्या बाबतीत काहीच सोयरसुतक दिसत नाही.

Apr 12, 2016, 06:49 PM IST

'विलासरावांमुळेच लातूरला मिळतंय रेल्वेनं पाणी'

मिरजेहून आलेल्या पाण्यानं लातूरकरांची तहान भागेल तेव्हा भागेल... पण जलराणीमुळे स्थानिकांची राजकारणाची भूक मात्र भागलीय. कारण, पहिली गाडी येऊन विहिरीत पाणी भरायला सुरूवात होण्यापूर्वीच भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेय्यवादाची लढाई सुरू झाली.

Apr 12, 2016, 04:45 PM IST

'दुष्काळग्रस्त लातूरला पाणी देण्यास महाराष्ट्र समर्थ'

'महाराष्ट्र लातूरला पाणी देण्यास समर्थ आहे', असं म्हणत अरविंद केजरीवाल यांचा लातूरला पाणी देण्याचा प्रस्ताव आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फेटाळून लावलाय. 

Apr 12, 2016, 04:00 PM IST

'विलासरावांमुळेच लातूरला मिळतंय रेल्वेनं पाणी'

'विलासरावांमुळेच लातूरला मिळतंय रेल्वेनं पाणी'

Apr 12, 2016, 03:42 PM IST

दरदिवशी १० लाख लीटर पाणी देण्यास तयार - केजरीवाल

दरदिवशी १० लाख लीटर पाणी देण्यास तयार - केजरीवाल

Apr 12, 2016, 03:41 PM IST