नाना सलगर

रिकाम्या बाटल्यांचा असाही वापर...

दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्यात एका शेतकऱ्यानं ठिबक सिंचनचा नवीन प्रयोग केलाय. विशेष म्हणजे सहाशे रिकाम्या बाटल्यांचा वापर करुन ही ठिबक यंत्रणा तयार केली गेलीय. या कल्पकतेमुळे ३६० निंबोणीची झाडं दुष्काळातही हिरवीगार राहिलीयेत.

Sep 7, 2012, 09:17 AM IST