नावं वगळली

पाहा, मतदार यादीतून कशी वगळली मुंबईकरांची नावं...

गुरुवारी मुंबईत लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानावेळी हजारो जणांची नावं नसल्याचा घोळ समोर आला असला तरी मतदार यादीतून नाव वगळण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगानं २०१२ पासूनच सुरु केली होती.

Apr 25, 2014, 10:02 PM IST