पश्चिम बंगाल

EXIT POLL: पाच राज्यांमध्ये येणार कोणाचं सरकार ?

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमधल्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

May 16, 2016, 08:26 PM IST

पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी अखेरच्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात

पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी अखेरच्या आणि सहाव्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झालीय. सकाळपासूनच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार मतदान केंद्रावर पोहचू लागलेत.. सकाळी ९ वाजेपर्यंत २३.४६ टक्के इतकं मतदान झालंय.

May 5, 2016, 10:28 AM IST

पश्चिम बंगालमध्ये दुस-या टप्प्यासाठी मतदान

पश्चिम बंगालमध्ये दुस-या टप्प्यासाठी मतदान होतंय. 56 जागांसाठी हे मतदान होतंय. दार्जिलिंग, मालदा, जलपायगुडी, उत्तर दिनजापूर, दक्षिण दिनजापूर, कलिमपाँग, बिरभूममधील मतदारसंघांचा समावेश आहे. 

Apr 17, 2016, 08:30 AM IST

पश्चिम बंगाल, आसाममध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरु

पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीसाठी दुस-या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालीये. 

Apr 11, 2016, 07:50 AM IST

पश्चिम बंगाल, आसाममध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु

पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी सकाळपासून सुरुवात झालीये. पश्चिम बंगालमधील नक्षलग्रस्त भागातील १८ आणि आसाममधील ६५ जागांसाठी आज मतदान होत आहे. 

Apr 4, 2016, 08:51 AM IST

भाजपकडून ममतांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप

भाजपकडून ममतांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप

Apr 1, 2016, 11:07 PM IST

पश्चिम बंगालमध्ये २ हत्तींचा धुमाकूळ

पश्चिम बंगालमध्ये दोन हत्तींनी चांगलाच धुमाकूळ घातला. मोन्टेश्वर इथल्या गावात दोन हत्तींनी हैदोस घातल्याने मोठं नुकसान झालं शिवाय चार ग्रामस्थांचा मृत्यू झालाय तर अनेक ग्रामस्थ जखमी झालेत.

Mar 20, 2016, 11:39 PM IST

परप्रांतियाला लागली 1 कोटीची लॉटरी

परप्रांतातून नोकरीच्या शोधात आलेल्या एका 22 वर्षाच्या तरुणाचं नशीब फळफळलं आहे.

Mar 11, 2016, 06:00 PM IST

कन्हैया उतरणार निवडणुकीच्या मैदानात

जेएनयू विद्यार्थी संघाचा अध्यक्ष आणि देशद्रोहाच्या आरोपावरून जामिनावर सुटलेला कन्हैया कुमार निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.

Mar 4, 2016, 08:34 PM IST

सिलीगुडीमध्ये हत्तीचा धुमाकूळ, इमारतींचे नुकसान, गाडया चिरडल्या

 पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये पिसाळलेल्या जंगली हत्तीच्या धुमाकूळामुळे नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Feb 10, 2016, 05:25 PM IST