पूर्वोत्तर राज्यातील लोकांवर हल्ला

आसाममध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला

आसाममध्ये गुरुवारी पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. ताजी घटना ही बक्शा जिल्ह्यातील आहे. येथे बलवाई आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत अनेकजण जखमी झाले आहेत.

Aug 16, 2012, 06:21 PM IST