भारत वि ऑस्ट्रेलिया 0

महिला क्रिकेट वर्ल्डकप : भारताचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश

महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताने दिमाखात फायनलममध्ये प्रवेश केलाय.

Jul 21, 2017, 12:25 AM IST

डर्बीच्या मैदानावर हरमनप्रीतनचे वादळ, ऑस्ट्रेलियासमोर २८२ धावांचे आव्हान

डर्बीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज हरमनप्रीत कौरचे वादळ पाहायला मिळाले. या वादळात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची पुरती वाट लागली. 

Jul 20, 2017, 09:25 PM IST

सेंच्युरीचे सेलिब्रेशन सोडून दीप्ती शर्मावरच भडकली हरमनप्रीत

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये भारताच्या हरमनप्रीत कौरने शानदार सेंच्युरी ठोकली. मात्र जेव्हा सेंच्युरी पूर्ण झाली तेव्हा त्याचे सेलिब्रेशन करण्याऐवजी मैदानात तिचा दुर्गावतार पाहायला मिळाला. 

Jul 20, 2017, 08:53 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरमनप्रीतचे शानदार शतक

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये भारताच्या हरमनप्रीत कौरने जबरदस्त शतक झळकावलेय.

Jul 20, 2017, 08:38 PM IST

हरमनप्रीतचे शानदार अर्धशतक

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये भारताच्या हरमनप्रीत कौरने जबरदस्त अर्धशतक झळकावलेय.

Jul 20, 2017, 08:07 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा फलंदाजीचा निर्णय

महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलच्या सामन्यात भारताची कर्णधार मिताली राजने टॉस जिंकताना प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.

Jul 20, 2017, 06:05 PM IST

भारत वि ऑस्ट्रेलिया : पावसामुळे सामन्यात व्यत्यय

महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनल सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय असल्याने खेळ सुरु होऊ शकलेला नाहीये. 

Jul 20, 2017, 03:45 PM IST

वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताचा मुकाबला ऑस्ट्रेलियाशी

भारतीय महिला संघाने शनिवारी न्यूझीलंडचा १८६ धावांनी पराभव करत वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. वर्ल्डकप जेतेपदाच्या दृष्टीने भारत केवळ दोन पावले दूर आहे.

Jul 16, 2017, 05:48 PM IST

हे आहे उमेश यादवच्या यशस्वी होण्यामागचे गुपित

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला. भारताच्या या विजयात क्रिकेटपटू उमेश यादवने महत्त्वाची भूमिका बजावली.

Apr 3, 2017, 02:03 PM IST

ब्रॅड हॉजने मागितली विराटची माफी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका चांगलीच गाजली. ही मालिका केवळ खेळ अथवा जय-पराजयामुळे नव्हे तर क्रिकेटपटूंच्या रंगलेल्या शाब्दिक चकमकींमुळे अधिक चर्चेत राहिली. 

Mar 30, 2017, 12:38 PM IST

भारतीय संघ भाग्यवान आहे की त्यांच्याकडे रहाणेसारखा कॅप्टन आहे - चॅपेल

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिका विजयानंतर माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी अजिंक्य रहाणेचे तोंडभरुन कौतुक केलेय. रहाणेसारखा कर्णधार असणं ही भारतीय संघासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे चॅपेल यांनी म्हटलेय.

Mar 30, 2017, 10:25 AM IST

तुम्ही मॅच हरलात की जेवण एकत्र करु - जडेजा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका संपत आली असली तरी क्रिकेटपटूंमधील शाब्दिक चकमकी काही थांबण्याचे नाव घेत नाहीये.

Mar 27, 2017, 09:23 PM IST

दुसऱ्या दिवसअखेर भारत 6 बाद 248

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारताने दिवसअखेर 6 बाद 248 इतक्या धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नॅथनच्या फिरकीच्या जाळ्यात भारताचे फलंदाज अडकले आणि भारताचा निम्मा संघ दुसऱ्या दिवशी गारद झाला. 

Mar 26, 2017, 04:47 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत विराट बनला वॉटर बॉय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात दुखापतीमुळे विराट कोहली खेळू शकत नाहीये. कोहलीच्या जागी अजिंक्य रहाणेकडे सामन्याचे नेतृत्व सोपवण्यात आलेय.

Mar 25, 2017, 06:14 PM IST

...आणि कुलदीप यादव झाला भावूक

ऑस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटीद्वारे कुलदीप यादवने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यातील पहिल्याच दिवशी यादवने जबरदस्त खेळ करत चार विकेट घेतल्या.

Mar 25, 2017, 05:39 PM IST