मुलं पळाली

मुंबईच्या नादापाई एका वर्षात ७०० मुले घरातून पळाली

अनेकांच्या मनातील स्वप्ननगरी मुंबईच्या आकर्षणातून घर सोडलेल्या मुलांची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. रेल्वे सुरक्षा दल अर्थातच आरपीएफने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एक वर्षात तब्बल ७०० मुलांनी घर सोडले आहे.

Feb 12, 2018, 12:44 PM IST

धक्कादायक: नगरमध्ये बालसुधारगृहातून सहा मुलं पळाली

 नगरच्या बालसुधारगृहातून सहा मुलांनी सुरक्षारक्षक कर्मचाऱ्याचं नाक-तोंड दाबून पळ काढला आहे. कर्मचाऱ्याच्या हातातील चाव्या हिसकावल्यानंतर त्यांनी मुख्य दरवाजा उघडला आणि भिंतीवरून उड्या मारून पसार झाले.

May 31, 2015, 11:22 AM IST