लातूरमध्ये ज्वालामुखी उद्रेक?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2016, 05:01 PM ISTसुविधा नाहीत तर ऊसाची शेतीही नाही, शेतकऱ्यांचा निर्धार
सुविधा नाहीत तर ऊसाची शेतीही नाही, शेतकऱ्यांचा निर्धार
May 13, 2016, 01:05 PM ISTदुष्काळग्रस्त लातूरला पाणी पोहोचविण्याचे ४ कोटींचे बिल
राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. तसेच भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुष्काळग्रस्त लातूरला पाणी पोहोचवण्यासाठी रेल्वेने चक्क ४ कोटी रुपयांचे बिल हातावर टेकवलेय. जिल्हाधिकाऱ्यांना रेल्वेने हे बिल पाठविले आहे.
May 12, 2016, 07:59 PM ISTलातूरमधील पाणी प्रश्न, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून ११ लाख
May 11, 2016, 07:18 PM ISTमनपाकडून टँकर वितरणाची व्यवस्था हायटेक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 10, 2016, 09:12 AM ISTपरतूरहून लातूरला पाणी देण्याचा प्रयत्न फसला
परतूरहून लातूरला पाणी देण्याचा प्रयत्न फसला
May 8, 2016, 07:06 PM ISTलातूरला पाणी देण्यासाठी सरसावले रेल्वे कर्मचारी
लातूरला पाणी देण्यासाठी सरसावले रेल्वे कर्मचारी
May 7, 2016, 10:51 PM ISTलातूरकरांना जलदूतद्वारे ५ कोटी लीटर पाणी
May 7, 2016, 07:22 PM ISTधुळे, अमरावतीत अवकाळी पाऊस
सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस झाल्याने या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसलाय. ५ हजार कोंबड्याच्या मृत्यू झाला असून पुढचे ४ दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. तर अमरावतीमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय.
May 7, 2016, 09:24 AM ISTमराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा फटका
दुष्काळी लातूरमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अमरावती, यवतमाळ, जळगावातही पावसाने हजेरी लावली. तर धुळ्यात ५ हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला. तसेच अनेक ठिकांणी पडझड झाली असून घरांचे मोठे नुकसान झालेय.
May 7, 2016, 08:29 AM ISTउद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा कर्जमाफीची मागणी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त लातूरच्या दौऱ्यावर आहेत. शेतकरी संकटात असल्यानं राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरेंनी केली.
May 4, 2016, 02:47 PM ISTउद्धव ठाकरे मराठवाड्यातील लातूर,बीड दौऱ्यावर
May 4, 2016, 12:38 PM ISTउष्मघातामुळे लातूरमध्ये महिलेचा मृत्यू
उष्मघातामुळे लातूरमध्ये महिलेचा मृत्यू
May 4, 2016, 08:28 AM ISTलातूरमध्ये पाण्याने घेतला महिलेचा बळी
जिल्ह्यातील एका ५५ वर्षीय महिलेचा पाण्यामुळे बळी गेलाय. चाकूर तालुक्यातील आटोळा या गावात भर उन्हात पाणी घेण्यासाठी रांगेत उभे असताना चक्कर येवून महिलेचा मृत्यू झाला.
May 4, 2016, 08:00 AM IST