शाहीन डाढा

कायदेशीरदृष्ट्या निर्दोष `शाहीन` महाराष्ट्र सोडणार!

फेसबुक वादातून सगळ्यांनाच परिचित झालेली पालघरची शाहीन डाढा हिनं कुटुंबीयांसहित महाराष्ट्र सोडण्याचा निर्णय घेतलाय तर शिवसैनिकांनी यावर समाधानच व्यक्त केलंय.

Nov 30, 2012, 02:57 PM IST

फेसबुक पोस्टच्या वादात मुख्यमंत्र्यांचीही उडी...

पालघर फेसबूक प्रकरणात करण्यात आलेलं दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन योग्यच असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.

Nov 28, 2012, 03:43 PM IST

पालघर फेसबुक प्रकरण : कारवाई चुकीची, पोलीस निलंबित

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी फेसबूकवर वादग्रस्त विधान करणाऱ्या दोन मुलींना अटक केल्यावरून वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच एका न्यायाधिशाची बदली करण्यात आलीय.

Nov 27, 2012, 02:12 PM IST