शेतकरी अटक

मावळ गोळीबारः ४७ शेतकऱ्यांना अटक

पुण्याजवळच्या मावळ गोळीबार प्रकरणी 47 शेतक-यांना अटक करण्यात आली असून, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलीय.

Mar 30, 2012, 08:12 PM IST

व्यापाऱ्यांची मुजोरी शेतकऱ्यांना सक्तमजुरी

श्रीरामपूरमध्ये शेतकरी संघटनेच्या नेत्यांसह नऊ जणांना एका वर्षाची सक्त मजूरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच एक हजार रूपयांच्या दंडाची शिक्षाही दिवाणी न्यायालयानं सुनावली आहे. २० सप्टेंबर २००६ रोजी मार्केट कमिटीतल्या व्यापाऱ्यांनी भिजलेला कांदा घ्यायला नकार दिला होता.

Dec 30, 2011, 09:52 PM IST