शेतकरी

आगीच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला! बुलडाणात एकाच दिवशी आगीच्या तीन घटना

बुलडाणा जिल्हा होरपळला आहे. आतापर्यंत जवळपास तीन ठिकाणी आगीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. 

Jun 1, 2022, 01:39 PM IST

शेतकऱ्यांनो PM Kisan योजनेच्या 11 व्या हप्त्यासाठी आधी करावे लागणार हे काम

शेतकरी सन्मान निधीचा पुढचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला आधी हे काम करावे लागणार आहे.

Feb 8, 2022, 08:47 PM IST

राज्यात कधी होणार पावसाचं कमबॅक?

काही दिवसांपासून पावसानं अनेक भागांमध्ये दडी मारली आहे

Aug 11, 2021, 05:41 PM IST

मंत्री, आमदारांच्या कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांची ७१२ कोटींची ऊसाची एफआरपी थकीत

सांगली जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांची एफआरपी थक्कीत

Mar 10, 2021, 09:03 PM IST

Maharashtra Budget 2021 : अजित पवार यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

Maharashtra Budget 2021 : महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्प (Budget 2021) सादर करताना शेतकऱ्यांसाठी (Farmer) मोठी घोषणा केली आहे. 

Mar 8, 2021, 02:54 PM IST

जुगाडची कमाल, तांत्रिक शिक्षण नसतानाही बुलेट ट्रॅक्टरची निर्मिती

ट्रॅक्टरने (Tractor) शेती करणं सर्वच शेतकऱ्यांना (Farmers) पैशांअभावी जमत नाही. अशांच्या मदतीसाठी लातूरचा एक अवलिया धावून आला आहे. 

Feb 20, 2021, 09:41 PM IST

आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? सचिनच्या घराबाहेर आंदोलन

शेतकरी आंदोलनावर सचिन तेंडुलकरचं ट्विट 

Feb 8, 2021, 03:41 PM IST

राज्यसभा : शेतकऱ्यांना बदनाम करण्याचे कारस्थान - संजय राऊत

शेतकरी आंदोलनावर (Farmers Protest ) राज्यसभेत (Rajya Sabha) जोरदार चर्चा झाली यावेळी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. 

Feb 5, 2021, 02:07 PM IST

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना पोलिसांनी रोखले

आंदोलक शेतकऱ्यांची ( Farmers Protest) भेट घेण्यासाठी विरोधकांचं शिष्टमंडळ गाझिपूर बॉर्डरवर गेले होते. मात्र विरोधकांच्या शिष्टमंडळाला पोलिसांनी अडवले. 

Feb 4, 2021, 02:47 PM IST

शेतकरी देशाचे शत्रू आहेत का? - राहुल गांधी

शेतकरी आंदोलनावरून ( Farmers Protest) काँग्रसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. 

Feb 3, 2021, 09:09 PM IST

हे शेतकरी नसून भारताचं विभाजन करणारे दहशतवादी, कंगना पुन्हा वादात

 अभिनेत्री कंगना राणौतचे वादग्रस्त विधान

Feb 3, 2021, 01:04 PM IST

दिल्ली पोलिसांना बॉर्डरवर पाठवा, चीनच्या सीमेसारखी परिस्थिती तयार केली - संजय राऊत

दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केलेत. त्याला शेतकऱ्यांना तीव्र विरोध केला आहे. हे कायदे मागे घेण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. 

Feb 2, 2021, 04:51 PM IST