शेतकरी

औरंगाबादच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

औरंगाबादच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट 

Jul 7, 2017, 09:18 PM IST

'शेतकऱ्यांना स्वत:चे पैसे भरण्यापासून कसे रोखू शकता?'

चे पैसे भरण्यापासून कसे रोखू शकता?'

Jul 7, 2017, 09:17 PM IST

मृत शेतकऱ्यांच्या टाळूवरचे खाल्ले लोणी...

शेतकऱ्यांच्या नावे परस्पर ३२८ कोटी रुपये पिक कर्ज उचलणाऱ्या गंगाखेड शुगर एन्ड एनर्जीविरोधात शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. रत्नाकर गुट्टे यांच्या या कारखान्याने जिवंत तर सोडाच मृत शेतकऱ्यांच्या नावेही कर्ज उचलल्याची धक्कादायक माहिती झी मिडियाच्या हाती आली आहे. गुट्टे यांनी शेतकऱ्यांना कसे लुटले आहे त्याचा हा पर्दाफाश...

Jul 7, 2017, 07:22 PM IST

शेतकरी आत्महत्यांवरून सुप्रीम कोर्टानं सरकारला फटकारलं

शेतक-यांच्या आत्महत्यांवरून सुप्रीम कोर्टानं आज केंद्राला फटकारलं आहे.

Jul 6, 2017, 10:28 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या यादीत या जिल्ह्याचं नावचं नाही...

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवरून महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी केलेल्या जिल्ह्यांची नावे व कर्जमाफी केलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी पोस्ट केली. मात्र, वर्धा जिल्ह्याचं त्यात नावच नसल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. 

Jul 6, 2017, 07:58 PM IST

आघाडी सरकारच्या काळातही कर्जमाफीत मुंबईतील शेतकरी

आघाडी सरकारच्या काळातही कर्जमाफीत मुंबईतील शेतकरी

Jul 6, 2017, 04:13 PM IST

मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना पुन्हा दिलासा, कर्जमाफीची व्याप्ती वाढली

राज्य सरकार कर्जमाफीची व्याप्ती वाढवणार आहे.

Jul 5, 2017, 07:58 PM IST

पेरणीनंतर आठवडा उलटला, तरी कोंब काही फुटेना!

एकीकडे पेरणीचा हंगाम सुरू झाला असताना, दुसरीकडे मात्र शेतक-याला मोठ्या प्रमाणात निकृष्ट बियाणांचा सामना करावा लागतोय. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय.

Jul 4, 2017, 07:13 PM IST