संपूर्ण बॅच नापास

मुंबई विद्यापीठाच्या एम.ए सोशिऑलॉजीची संपूर्ण बॅच नापास

विद्यापीठाच्या भोंगळ कारभारानं परिसीमा गाठली आहे. एम.ए सोशिऑलॉजीची यंदाची संपूर्ण बॅचच नापास झाली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एक किंवा दोन विषयात १०० पैकी शून्य गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे १०० जणांची ही अख्खी बॅचच नापास झाली आहे.

Sep 6, 2017, 01:37 PM IST