सलग चार दिवस

सलग चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ

सलग चार दिवस पावसानं रत्नागिरी जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. गणरायाच्या आगमनाच्या दिवशी सुरु झालेला पाऊस थांबायचं काही नाव घेत नाही आहे. त्यामुळे गणेशभक्त चलबिचल असल्याचं पाहायला मिळतं आहे.

Aug 29, 2017, 09:16 AM IST