२०५०

२०५० पर्यंत मुंबई-ठाणे-नवी मुंबई या शहरांना जलसमाधी मिळणार

जागतिक तापमानवाढीमुळे दक्षिण आणि उत्तर धुव्रावरचं बर्फ वितळतंय

Nov 1, 2019, 04:02 PM IST
PT38S

भारतात २०५० पर्यंत धान्याचा तुटवडा जाणवेल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 5, 2018, 01:54 PM IST

'कृषीप्रधान भारतात २०५० पर्यंत धान्याचा तुटवडा'

भारतासाठी ही धोक्याची घंटा

Jul 5, 2018, 01:40 PM IST

२०५० मध्ये भारतात सर्वाधिक संख्या मुस्लीम धर्मियांची

जगामध्ये सर्वात अधिक मुस्लीम धर्माच्या लोकसंख्येची वेगाने वाढ होत आहे. भारतात ही मुस्लीम धर्माच्या लोकांची वाढ इतर धर्माच्या तुलनेने अधिक झपाट्याने होत आहे. २०५० मध्ये भारतात सर्वाधिक संख्या मुस्लीम लोकांची असणार आहे असं अमेरिकन टॅंक पिऊ रिसर्च सेंटरने त्यांच्या अहवालात म्हटलं आहे.

Mar 2, 2017, 04:42 PM IST

'२०५० पर्यंत सर्वात जास्त लोकसंख्या मुस्लिम असेल'

शतकाच्या शेवटपर्यंत या जगात वावरणाऱ्या व्यक्तींमध्ये सर्वात जास्त जनसंख्या असेल ती मुस्लिम धर्मियांची.... असं आम्ही नाही तर एक अहवाल सांगतोय. 

Dec 31, 2015, 03:14 PM IST