2 जवान शहीद

आसाममध्ये सुरक्षा रक्षकांच्या वाहनावर हल्ला, 2 जवान शहीद

आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर दहशतवाद्यांनी आसाम रायफल्सच्या मार्गरक्षण पर्यटक वाहनावर घात करत हल्ला केला. ज्यामध्ये 2 जवान शहीद झाले तर अनेक जण जखमी झाले.

Jan 22, 2017, 05:55 PM IST

BSFच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, 2 जवान शहीद

जम्मू-श्रीनगर हायवेवर उधमपूर जिल्ह्यात सामरोली इथं BSFच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी हल्ला केलाय. या हल्ल्यात दोन जवान शहीद झालेत, तर एका अतिरेक्याला कंठस्नान घालण्यात आलंय. सीमा सुरक्षा दलाचे 8 

Aug 5, 2015, 11:42 AM IST