2 child

घराला लागलेल्या आगीत दोन मुलांचा मृत्यू

 दिवा मुलांच्या हातातून खाली पडला आणि घरातल्या कपड्यांनी पेट घेतला.

Oct 1, 2018, 07:30 AM IST

आईसह दोन चिमुरड्यांचा पाणी टंचाईमुळे बळी

नाशिकच्या देवळा तालुक्यातील काचने गावाने आईसह दोन चिमुरड्यांचा पाणी टंचाईमुळे बळी गेला आहे. पाणीटंचाईमूळे दुसऱ्याच्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या या तिघा मायलेकरांचा विहिरीत बुडून मृत्यू झालाय. काचने गावात दोन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने गावातील शेतमजूर लक्ष्मीबाई गांगुर्डे त्यांची मुलगी रेणुका आणि मुलगा अनिलला घेऊन कपडे धुण्यासाठी कनकापुर शिवारातील एका विहिरीवर गेल्या होत्या.

Apr 20, 2016, 05:53 PM IST