affected farmers

Guardian Minister Girish Mahajan's assurance of help to the affected farmers PT42S

रविकांत तुपकर यांनी जलसमाधी आंदोलन मागे घेतले; सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करणार

कापूस-सोयाबीन दर स्थिर करण्यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या बैठकीत तोडगा काढला जाणार आहे. केंद्र सरकारसोबतही लवकरच  दिल्लीत बैठक घेतली जाणार आहे.  तुपकर यांनी मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला 15 दिवसांची मुदत दिली आहे

Nov 24, 2022, 04:26 PM IST

समुद्रात जलसमाधीचा तुपकरांचा इशारा; सरकारकडून मदतीची घोषणा

 रविकांत तुपकर यांच्यासह हजारो शेतकरी बुलढाण्यावरुन मुंबईकडे रवाना झालेत. मात्र, ते मुंबईत पोहचण्याआधीच तुपकरांच्या इशा-यानंतर सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करण्यात आली आहे.  

Nov 23, 2022, 07:06 PM IST

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारकडून १० हजार कोटींची तरतूद

पिकाच्या नुकसानीचे वेळेत पंचनामे न झाल्यास, नुकसानीचे फोटोही ग्राह्य धरले जातील

Nov 2, 2019, 03:06 PM IST