alibag beach polluted

तेलगळतीमुळे माशांवर संकट, फटका मच्छिमारांना

रासायनिक कंपन्यांचं प्रदूषण आणि सतत होणा-या तेलगळतीमुळे रायगडच्या किना-यांवर माशांचं दुर्भिक्ष्य निर्माण झालंय. याचा मोठा फटका मच्छिमारांना बसतोय.

Dec 6, 2013, 06:09 PM IST