beat india

टी-२० महिला वर्ल्डकप : पावसाचा व्यत्यय, डकवर्थ लूईसनुसार पाकिस्तान विजयी

भारत आणि पाकिस्तान महिला संघात सामना चांगलाच रंगला. विजयासाठी दोघांमध्ये चुरशीची लढाई रंगली होती. त्यामुळे कोण जिंकणार याची उत्सुकता असतांनाच पावसानं व्यत्यय आणला आणि खेळ थांबवला गेला.

Mar 19, 2016, 07:15 PM IST