china issue

सुषमा स्वराज यांनी चीनला सुनावलं

डोकलाममध्ये भारत आणि चीन यांच्यामधील तणाव वाढत आहे. यामध्येच भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सुषमा स्वराजने राज्यसभेत म्हटलं की, डोकलाममधून तोपर्यंत भारत आपलं सैन्य मागे नाही हटवणार जोपर्यंत चीन आपलं सैन्य मागे नाही हटवत. सुषमा स्वराज यांनी साफ शब्दात म्हटलं की, चीनने आधी सैन्य मागे घ्यावं मग भारत पुढचं पाऊल घेईल.

Jul 20, 2017, 03:31 PM IST