मुंबईतील दोन तरुण धरणात बुडालेत
जिल्ह्यातील नेरळच्या पालीभूत गावातील धरणात मुंबईतील दोन तरुणांचा बुडून मृत्यू झालाय. या धरणावर काहीजण फिरायला आले होते.
Nov 5, 2017, 07:26 PM ISTजायकवाडीचे १८ दरवाजे उघडले, पाण्याचा वेग वाढणार
जायकवाडी धरणाचे एकूण १८ दरवाजे मध्यरात्री उघडण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे, तब्बल ९ वर्षानंतर जायकवाडी धरण ९६ टक्के भरलंय. त्यामुळे सुमारे १० हजार क्युसेक पाण्याचा गोदावरीच्या नदीपात्रात विसर्ग सुरु झालाय.
Sep 22, 2017, 09:14 AM ISTराज्यभरात मुसळधार पाऊस, धरणं भरली
पावसानं राज्यात सर्वदूर जोरदार हजेरी लावलीय. मुसळधार पावसामुळे राज्यातील महत्त्वाची धरणं भरुन वाहू लागलीत.
Sep 20, 2017, 05:41 PM ISTहिंगणी बंधाऱ्यात बुडून दोन कॉलेज तरुणांचा मृत्यू
अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगावच्या हिंगणी बंधा-यात बुडून दोन कॉलेज तरुणांचा मृत्यू झालाय.
Sep 16, 2017, 09:42 PM ISTयवतमाळ जिल्ह्यावर वरुणराजा रुसला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 09:12 PM ISTभंडारा | तलावात पोहायला गेलेल्या एकाच कुटुंबातील तीन चिमुरड्यांचा बुडून मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 11:11 AM ISTनाशिक । धरणांमधील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 09:24 AM ISTभंडारा | गोसेखुर्द धरणाची पातळी वाढली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 08:20 PM ISTइंदापूर । उजनी धरणाचे १५ दरवाजे उघडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 08:20 PM ISTराज्यातील कोणत्या धरणात किती टक्के पाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2017, 12:29 PM ISTमहाराष्ट्राला पाणीपुरवठा करणारे धरण ओव्हरफ्लो
गणेश चतुर्थीपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. संपूर्ण महाराष्ट्रावर गणरायाची कृपादृष्टी झाली असं म्हणायला हरकत नाही. रिमझिम तर कधी मुसळधार पाऊस महाराष्ट्रात कोसळत आहे.
Aug 28, 2017, 01:01 PM ISTमुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ९१ टक्के भरले
(संग्रहित छायाचित्र)
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने तलाव तब्बल ९१ टक्के भरले असून, मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. गुरुवारपर्यंत सर्व तलावांमध्ये मिळून १३ लाख १६ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे.
Aug 18, 2017, 10:52 AM ISTराज्य सरकारचं पाणीसाठ्याकडे लक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2017, 08:05 PM ISTनगरची पाण्याची चिंता मिटली, निळवंडे धरण भरलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2017, 02:46 PM ISTकोयना धरणातून पाण्याचा विसर्ग, आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2017, 02:45 PM IST