eka laganachi ghoshti

'एका लग्नाची दुसरी गोष्ट' काय झालं राधा-घनात?

एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत अबीरमुळे राधाची चिडचिड होते आहे तर घनाची अस्वस्थता वाढत चालले आहे. त्यामुळे राधा-घनामधील दुरावा वाढत चालला आहे. राधा आणि घना यांच्यात काय घडलंय काय बिघडलं आहे?

Jun 15, 2012, 11:48 PM IST