electrical transfarmer farmer strike

वीजेचा झटका शेतकऱ्यांना मोठा फटका

सरकारच्या कृपेमुळे राज्यातला शेतकरी वीजेअभावी रडकुंडीस आला आहे. 16 ते 18 तास लोडशेडिंग होत असल्यानं शेतक-यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यातच मिळणाऱ्या वीजेच्या झटक्यांमुळे शेतकऱ्यांचे ट्रान्सफार्मर जळाले आहेत तसेच शेतकऱ्यांचं उभ पीक वाळून चालल्याने नाकर्त्या सरकारच्या विरोधात आंदोलनचा इशारा औरंगाबाद जिल्ह्यातील शेतक-यांनी दिला.

Nov 4, 2011, 07:46 AM IST