hindus are violent

'हिंदू हिंसक असतात'वरुन वाद: शंकराचार्यांनी घेतली राहुल गांधींची बाजू; म्हणाले, 'त्यांनी ठासून सांगितलं की..'

Shankaracharya On Row Over Hindus Are Violent Remark: राहुल गांधींच्या भाषणावर संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आक्षेप घेतला होता. मात्र आता या मुद्द्यावरुन शंकराचार्यांनी थेट राहुल गांधींची बाजू घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

Jul 11, 2024, 07:37 AM IST