icc mens t20 world cup

विराट कोहलीच्या ओपनिंगनंतर नंबर 3 वर कोण उतरणार? कोचकडून मोठा खुलासा

T20 World Cup 2024:  विराट कोहलीनंतर नंबर 3 वर कोणता खेळाडू उतरायला हवे? असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडलाय.

Jun 6, 2024, 05:01 PM IST

T20 World Cup 2024 : कष्टाचं चीज झालं... अखेर राजस्थानच्या म्होरक्याची टीम इंडियामध्ये एन्ट्री

Sanju Samson In T20 WC Squad : गेल्या 3 वर्षांपासून केलेल्या कष्टाचं चीज आता संजू सॅमसनला मिळालंय. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी संजूच्या नावाची घोषणा झाली आहे.

Apr 30, 2024, 06:06 PM IST

T20 World Cup 2024 | पुढल्या वर्षी अमेरिकेत होणार वर्ल्ड कपचा धुमधडाका; 'या' तीन शहरावर लागली मोहर

ICC Men's T20 World Cup 2024 : पुढल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये अमेरिकेत टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. यासाठी आता आयसीसीने तीन शहरांच्या नावावर (USA venues) शिक्कामोर्तब केलंय.

Sep 20, 2023, 03:44 PM IST

Jos Buttler: लहानपणी स्वप्न पाहिलं, आज सत्यात उतरवलं...अन् बटलरने एका हातात उंचावली World Cup ची ट्रॉफी!

Jos Buttler, England cricket team : एक काळ असा होता, ज्यावेळी खराब प्रदर्शनामुळे जॉस बटलर संघातून वगळला गेला. त्यामुळे बटलर आता संपला, असं म्हटलं जात होतं. त्याचवेळी...

Nov 13, 2022, 08:05 PM IST

T20 World Cup : ऋषभ पंत की दिनेश कार्तिक, कर्णधार रोहित शर्मा सेमी फायनलमध्ये कोणाला देणार संधी ?

India vs England, T20 WC: टीम इंडिया अंतिम फेरीत जाणार का, याची मोठी उत्सुकता क्रिकेटप्रेमींना आणि चाहत्यांना आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील T20 विश्वचषकाचा उपांत्य सामना (Semifinal) 10 नोव्हेंबर रोजी अ‍ॅडलेड ओव्हल मैदानावर होणार आहे.  या महत्त्वाच्या सामन्यात ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) या दोन खेळाडूंपैकी कोणाला कर्णधार रोहित शर्मा संधी देणार याकडे लक्ष असणार आहे.

Nov 9, 2022, 07:41 AM IST

T20 WC Semifinal Dates: असं असेल सेमीफायनलचं गणित, पाहा टीम इंडिया कोणत्या संघाला भिडणार?

T20 World Cup मध्ये ग्रुप एचं चित्र स्पष्ट, ग्रुप बीमध्ये जोरदार चुरस, पाहा भारताला कशी मिळणार संधी

Nov 5, 2022, 07:47 PM IST

IND vs NED T20 World Cup : सुर्यकुमार यादवचा भीम पराक्रम! 'या' मोठ्या विक्रमावर कोरलं नाव

जे रोहित, विराटला गेल्या 10 वर्षात जमलं नाही ते सुर्यकुमार यादवने दीड वर्षात करून दाखवलं,असा विक्रम करणारा ठरला पहिलाच बॅटसमन

Oct 27, 2022, 05:23 PM IST

Ind vs Ned : Rohit Sharma च्या चुकीचा फटका के.एल राहुलला? रिव्ह्यू घेतला असता तर...!

 Ind vs Ned T20 World Cup: रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली मात्र ओपनिंगला येत राहुलला केवळ 9 रन्स करणं शक्य झालं.

Oct 27, 2022, 04:48 PM IST

भारताकडून हरल्यानंतर पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममधील Video व्हायरल!

भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानच्या ड्रेसिंगरूमची अशी झाली अवस्था!

Oct 24, 2022, 12:15 AM IST

पहिल्या चेंडूवर Out करणारा अर्शदीप पहिला नव्हे तर दुसरा खेळाडू, मग पहिला कोण?

चक दे फट्टे! पहिल्या चेंडूवर Out करणारा अर्शदीपने मिळवलं त्या मानाच्या पंक्तीत स्थान!

Oct 23, 2022, 11:08 PM IST

कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला विराटचा तडाखा, शरद पवारांनी कोहलीची पाठ थोपटली

श्वास रोखून धरणाऱ्या शेवटच्या ओव्हरबद्दल शरद पवार काय म्हणाले... 

 

Oct 23, 2022, 10:25 PM IST

India Vs Pakistan: "19 व्या षटकात बॅकफूटवरून सिक्स मारणं म्हणजे...", सचिन तेंडुलकरनं केलं विराटचं कौतुक

Sachin Tendulkar On Virat Kohli: भारत पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे मैदानातील युद्धच असतं. मैदानात खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूवर एक दबाव असतो. त्यात सामना शेवटच्या चेंडूपर्यंत आला तर सांगायलाच नको. शेवटच्या चेंडूवर एक धाव आवश्यक असताना आर. अश्विननं एक धाव घेतली आणि विजय खेचून आणला. असं असलं तरी या विजयाचं संपूर्ण श्रेय विराट कोहलीला जातं.

Oct 23, 2022, 07:47 PM IST

Virat Kohli : विराटच्या वादळी खेळीवर सुर्यकुमारचं मराठमोळं ट्विट, म्हणाला...

Suryakumar tweet on Virat Kohli  : एकेकाळी विराटला खुन्नस देणारा सुर्यकुमार म्हणतो, "मानलं रे भाऊ..."

Oct 23, 2022, 07:33 PM IST

T20 World Cup 2022: विराटच्या शानदार खेळीनंतर अनुष्काची भावुक पोस्ट, म्हणाली आज तू सर्वांच्या आयुष्यात...

टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपमध्ये विजयी सलामी दिली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्तानने दिलेल्या 160 रन्सचा पाठलाग करत टीमने वर्ल्डकपमध्ये विजय मिळवला आहे. या सामन्यात विराट कोहली विजयचा खरा शिल्पकार ठरलाय. विराट आणि हार्दिक पंड्याने हरत आलेला सामना विजयाच्या दिशेने खेचून आणला. 

Oct 23, 2022, 07:02 PM IST

T20 World Cup 2022: विराटच्या शानदार खेळीनंतर अनुष्काची भावुक पोस्ट, म्हणाली आज तू सर्वांच्या आयुष्यात...

टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपमध्ये विजयी सलामी दिली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्तानने दिलेल्या 160 रन्सचा पाठलाग करत टीमने वर्ल्डकपमध्ये विजय मिळवला आहे. या सामन्यात विराट कोहली विजयचा खरा शिल्पकार ठरलाय. विराट आणि हार्दिक पंड्याने हरत आलेला सामना विजयाच्या दिशेने खेचून आणला. 

Oct 23, 2022, 07:02 PM IST