india remembers parliament attack martyrs

संसद हल्ल्याला ११ वर्षे, अफजलला लटकवणार कधी?

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारतातील संसदेवर १३ डिसेंबर २००१ रोजी हल्ला करण्यात आला. या दहशतवादी हल्ल्याला आज ११ वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्यातील शहिदांना संसदेत श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र, अफजल गुरूला कधी फाशी देणार असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

Dec 13, 2012, 03:49 PM IST