issue

'अतुल्य' भारत 'असहिष्णु' कसा काय झाला; अनुपम खेर यांचा आमिरवर हल्लाबोल

'अतुल्य' भारत 'असहिष्णु' कसा काय झाला; अनुपम खेर यांचा आमिरवर हल्लाबोल

Nov 24, 2015, 11:40 AM IST

'अतुल्य' भारत 'असहिष्णु' कसा काय झाला; अनुपम खेर यांचा आमिरवर हल्लाबोल

 'भारतात असहिष्णुता वाढतेय, त्यामुळेच माझ्या पत्नीनं भारत सोडून दुसऱ्या देशात जाण्याचा सल्ला दिला होता' असं वक्तव्य करणाऱ्या अभिनेता आमिर खानवर आता अभिनेते अनुपम खेर यांनी पलटवार केलाय. 

Nov 24, 2015, 11:01 AM IST

कोल्हापूर महापालिका निवडणुकीत भाजपचा टोलमाफी मुद्याला 'खो'

कोल्हापूर महापालिका निवडणुकीत भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये टोलमाफीचा मुद्दा नसल्याबद्दल शहरात आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. भाजपने काल हा जाहीरनामा प्रकाशित केला.

Oct 21, 2015, 03:59 PM IST

शेतकरी जळतायत, 'सीसीआय'चे अधिकारी खुळखुळा वाजवतायत

( जयवंत पाटील, झी २४ तास ) देशभरात कापसाचं उत्पन्न घटलंय, एकरी १० क्विंटल पिकवला जाणारा कापूस ३ ते ५ क्विंटलवर येऊन थांबलाय. दुसरीकडे व्हियतनाम सारख्या देशाला ५ लाख टन गाठी हव्या आहेत. मात्र कापसाच्या मार्केटिंगवर कुणाचंही गंभीरपणे लक्ष नसल्याचं दिसतंय.

Oct 15, 2015, 07:15 PM IST