राष्ट्रवादीचे तीन माजी आमदार भाजपच्या वाटेवर? आयारामांवरून सोलापूर भाजपात घमासान
Maharashtra Politics News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे तीन माजी आमदार कमळ हाती घेणार अशी चर्चा रंगलीय. यामुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता निर्माण झालीय. यावरुनच खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांना डिवचलंय. तर या संभाव्य प्रवेशावरुन सोलापूर भाजपमध्ये उद्रेक झाल्याचं पाहायला मिळतंय. पाहूया सोलापुरातील या राजकीय घडामोडींवरील रिपोर्ट....
'वेळ आली आहे एकत्र येण्याची' शिवसेना UBTच्या या पोस्टचा नेमका अर्थ काय? राज ठाकरे कनेक्शनचीच चर्चा
Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार? सोशल मीडियावर करण्यात आलेल्या त्या एका पोस्टनं वळवल्या सगळ्यांच्याच नजरा. वाचा त्यात म्हटलंय तरी काय...
सांगली जिल्ह्यात अजितदादांची 'पॉवर' वाढणार! चार माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार
सांगली जिल्ह्यातील माजी मंत्री -माजी आमदार आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत.
विधानसभेला साथ सोडलेले नेते पुन्हा पक्षात येण्यासाठी रांगेत, भाजपचं मात्र आस्ते कदम
भाजप सोडून महाविकास आघाडीमध्ये गेलेल्या नेत्यांना विधानसभा निवडणूक निकालानंतर पुन्हा परतीचे वेध लागले आहेत.
मोठी बातमी! अखेर महायुतीचे खाते वाटप ठरलं; गृहमंत्री, अर्थ खातं कोणाकडे पाहा संपूर्ण यादी
Maharashtra Cabinet Expansion Portfolio : महायुतीच्या खातेवाटपासंदर्भात खात्रीदायक माहिती समोर आली आहे. कोणाच्या पदरात काय पडलं पाहा संपूर्ण यादी.
महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी; कोणत्याही क्षणी लागणार आचारसंहिता
Maharashtra Politics : राज्यातील सणासुदीच्या काळात विधानसभा निवडणुका होणार की काय? अशी चर्चा रंगली असताना महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आलीय.
मंत्रिपद न मिळाल्यास बायको आत्महत्या करेल म्हणत आमदाराने ब्लॅकमेल केलं; शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
Bharat Gogawale News: तुम्हाला मंत्रिपद मिळत असेल तर मी लगेच राजीनामा देतो. मला मंत्रीपद मिळणार असतानाच एका आमदाराने धमकी दिली. त्यांनाच आता मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्षपद दिलं आहे. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी गौप्यस्फोट केला आहे.
महाराष्ट्रात कधी होणार विधानसभा निवडणूक? आयुक्तांनी स्पष्टच सांगितले...
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या तारखा का जाहीर करण्यात आल्या नाहीत? असा प्रश्न निवडणूक आयुक्तांना विचारण्यात आला.
राजकारणात मोठी उलथापालथ; अजित पवार तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत?
Maharashtra Politics News : राज्याच्या राजकारणात असंख्य घडामोडींना वेग आलेल्या असतानाच आता अजित पवार तिसऱ्या आघाडीच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे...
कोण म्हणतं मी महायुतीत?, बच्चू कडू यांची विधानसभेतून माघार घेण्याची घोषणा
Assembly Election 2024: बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानाने राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
4 जूननंतर वडेट्टीवार भाजपात दिसतील, धर्मराव बाबा अत्राम यांची भविष्यावाणी
Vadettiwar will be seen in BJP after June 4, predicts Dharmarao Baba Atram
मालेगावात शोभा बच्छाव यांच्या विरोधात घोषणाबाजी
Slogan raising against Shobha Bachhao in Malegaon
Loksabha2024:'दिल्लीला जावं लागलं नाही हे जिवंत लोकशाहीचं लक्षण' कोल्हापुरच्या शाहूमहाराजांची प्रतिक्रिया
Not having to go to Delhi is a sign of living democracy is the reaction of Shahumaharaj of Kolhapur
Loksabha2024: भाजपच्या निवडणूक संचलन समितीची सागर बंगल्यावर बैठक
BJP's election management committee meeting at Sagar Bungalow
Loksabha2024 | यवतमाळ-वाशिममध्ये संजय राठोड यांना तिकिट ?
Lok Sabha election ticket for Sanjay Rathod in Yavatmal-Washim
पार्थ पवार की समीर भुजबळ? राष्ट्रवादी राज्यसभेवर कोणाला पाठवणार, आज ठरणार?
Rajya Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला राज्यसभेचा उमेदवार आज ठरवणार असल्याची शक्यता आहे. आज पक्ष याबाबत बैठक घेणार आहे.
'OBC आरक्षणाला धक्का, आता लाख मराठाऐवजी, लाख ओबीसी' पंकजा मुंडेंचं आवाहन
Maratha Reservation : मनोज जरांगेंनी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं, असं आवाहन पंकजा मुंडेंनी मनोज जरांगेसह मराठा आंदोलनकर्त्यांना केलं आहे. मराठा आरक्षण मिळाल्यानंतर पंकजा मुंडे अभिनंदन करताना बीडमध्ये बोलत असताना त्यांनी एक खंतही बोलून दाखवली.
Rohit Pawar Tweet|देव आणि धर्म ही वैयक्तिक भावना - रोहित पवार
Rohit Pawar Tweet
Maharastra Politics : ताईंनी घेतला दादांचा धसका? सुप्रिया सुळेंनी पुढील 10 महिन्यांसाठी घेतला मोठा निर्णय!
Supriya Sule big Announcement : सुप्रिया सुळे ऑक्टोबर 2024 पर्यंत मुंबईला येणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलंय, त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. नेमकं सुप्रिया सुळे यांनी हा निर्णय का घेतला? ताईंनी दादांचा धसका घेतलाय की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.