marathi bhasa divas

जे बोललो ते बोललो, नेमकं काय बोलले आदित्य ठाकरे?

जे दिल्लीत बोललो, उत्तर प्रदेशमध्ये बोललो तेच इथेही बोलतोय आणि सगळीकडे तेच बोलणार... काही दिवस थांबा... प्रत्येक राज्याला न्याय मिळेल असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलंय.

Feb 27, 2022, 06:06 PM IST