marriages

Chanakya Niti : बायका 'या' 4 गोष्टी कधीच नवऱ्याला कळू देत नाही

Chanakya Niti : नवरा बायकोमधील नातं हे प्रेमासोबत विश्वासावर असतं. नवऱ्या बायकोने एकमेकांपासून काही लपवायला नको. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बायका काही गोष्टी नवऱ्याला कधीच कळू देत नाहीत. 

Sep 23, 2023, 03:57 PM IST

ही सुंदर महिला रोमान्स शिकवून कमावते कोट्यावधी रुपये! कपलचे प्रायव्हेट क्षण पाहते LIVE

Women Teach Romance : ही सुंदर महिला रोमान्स शिकवून लाखो रुपये कमवते. ती कपलचे प्रायव्हेट क्षण लाईव्ह पाहून त्यांना काही चुकलं तर त्याबदल शिकवते. तिने दावा केलं आहे की, यामुळे कपलचं नात तुटण्यापासून वाचवते. 

Jun 21, 2023, 11:46 AM IST

Chanakya Niti: बायका नवऱ्यापासून कायम 'या' गोष्टी लपवतात, जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति

चला जाणून घेऊया कोणत्या चार गोष्टी आहेत ज्या बायका पतीपासून लपवतात.

Oct 26, 2022, 05:28 PM IST

विकी- कतरिनाच्या लग्नावर सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया, ऐकून चाहते हैराण

चाहत्यांसाठी सलीम खान यांचं वक्तव्य त्रासदायक 

Dec 17, 2021, 08:23 AM IST

'आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे'; 83 वर्षाचे अब्दुल्लांनी धरला ताल

जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचा एका लग्नातील डान्सचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. 

Mar 5, 2021, 10:39 AM IST
Success In Preventing 68 Child Marriages In Beed PT3M8S

बीडमध्ये ६८ बालविवाह रोखण्यात यश

Success In Preventing 68 Child Marriages In Beed

Jan 14, 2021, 02:50 PM IST

तरूण शेतकऱ्यांची सर्वात मोठी व्यथा नवनीत राणांनी लोकसभेत मांडली

खासदार नवनीत राणा यांनी शेकऱ्याच्या समस्या मांडल्यानं सभागृतचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्राचा आत्मा हा शेतकरीच आहे. या विषयावर

Jul 18, 2019, 01:00 PM IST

एनआरआय आणि त्यांच्या जोडीदारांसाठी महत्त्वाची बातमी

यामुळे, एनआरआय विवाहांची आकडेवारी सहज मिळू शकेल

Jun 7, 2018, 03:28 PM IST

२० वर्षाच्या तरुणीने केला ७० वर्षाच्या पुरुषासोबत विवाह

भारतात असं म्हटलं जातं की, रिश्ते तो ऊपर से बनकर आते है. पण काही नाते असे असतात की जे आपण स्वत: बनवतो. असंच एक नातं बिहारमधल्या गया जिल्ह्यात बनलं आहे. २० वर्षाच्या लक्ष्मीने स्वइच्छेने ७० वर्षाच्या राम आशिष यांच्यासोबत विवाह केला आहे.

May 18, 2016, 07:16 PM IST

देशात सर्वात जास्त आंतरजातीय विवाह कोठे होतात?

 देशात सर्वात जास्त आंतरजातीय विवाह कोठे होतात, हे तुम्हाला माहीत आहे का?

May 14, 2016, 06:03 PM IST

उत्तर भारतासह महाराष्ट्रात लग्न जास्त काळ टिकतात

उत्तर भारत आणि महाराष्ट्रात लग्न टिकण्याचे प्रमाण जास्त असल्याचं जनगणनेच्या आकड्यांवरून स्पष्ट झालं आहे. पंजाबपासून बिहारपर्यंत आणि पश्चिमेकडे महाराष्ट्रातील जोडप्यांचे लग्न टिकण्याचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचं समोर आलं आहे. तर पूर्वेकडील राज्यांमध्ये हेच प्रमाण अतिशय कमी असल्याचे २०११ च्या जनगणनेच्या आकड्यांमधून स्पष्ट झालं आहे. 

Jan 18, 2016, 01:18 PM IST

नराधम पित्याने बलात्कारानंतर मुलीशी लग्न लावलं

मुलगी आणि पित्याच्या पवित्र नात्याला काळीमा लावण्याचा प्रकार मेरठमधील लिसाडीत झाला आहे. या नराधम पित्याने आपल्याच मुलीवर बलात्कार केला, त्यानंतर प्रकरण पंचायतीत पोहोचला.

Jan 5, 2014, 06:13 PM IST