match series

युद्ध... मैदानावरचं आणि मैदानाबाहेरचं

भारत आणि पाकिस्तान वैर असलं तरी आजही एकच धागा आहे जो दोन्ही देशांना जोडतो आणि तो धागा म्हणजे क्रिकेट... क्रिकेटमुळेच दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यास मदत झाली. कधी पाकिस्तानचे राष्ट्रपती झिया उल हक भारतात आले. तर राहुल आणि प्रियांका गांधी मॅच पाहायला कराचीमध्ये पोहचले.

Jul 18, 2012, 10:49 AM IST