mumbai and gujrat

ओखी चक्रीवादळाचं संकट अखेर दूर

ओखी चक्रीवादळाचं मुंबई आणि कोकणकिनारपट्टीवरचं संकट आता दूर झालं आहे. पण जाता जाता ओखीच्या प्रभावानं मुंबापुरीला ऐन हिवाळ्यात अक्षरशः धूवून काढलं. 

Dec 6, 2017, 02:54 PM IST