new auto riksha

राज ठाकरेंच्या 'रिक्षा जाळा' आदेशमागील खरं कारण...

नव्या परवान्यांसह येणा-या नव्या रिक्षा जाळून टाकण्याचे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकत्यांना दिलेत. या जाळपोळीमागे आगामी महापालिका निवडणूकीच्या व्यूहरचनेची बीजं रोवली गेलीयेत...

Mar 10, 2016, 09:31 PM IST

नव्या रिक्षा रस्त्यावर आल्या तर जाळा - राज ठाकरे

 राहुल बजाज यांच्या तयार असलेल्या ७० हजार रिक्षा विकण्यासाठी घाई गडबडीत ७० हजार परवाने दिले जात आहे, त्यातील ७० टक्के परवाने हे परप्रांतीयांना दिले जात आहेत, त्यामुळे अशा रिक्षा रस्त्यावर आल्या तर प्रवाशांना खाली उतरवा आणि जाळा, असे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या मनसैनिकांना दिले आहे.

Mar 9, 2016, 09:43 PM IST