nz won

टी-२० वर्ल्ड कप : पहिल्याच सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव

टीम इंडियासमोर न्यूझीलंडने १२६ रन्सचे माफक आव्हान ठेवले होते. मात्र, टीम इंडियाच्या खेळाडूंनी हाराकीरी करत संपूर्ण डाव केवळ ७९ रन्सवर आटोपला. त्यामुळे पहिल्याच सामन्यात भारताला लाजिरवाणा पराभव स्वीकारण्यात वेळ आली. ४७ रन्सने पराभव पत्करावा लागला.

Mar 15, 2016, 11:07 PM IST